नागरिकांना वाहतूक शिस्तीचे धडे देणाऱ्या शहरातील वाहतूक शाखेच्या ११० पोलिसांना बुधवारी हेल्मेटचे वाटप करण्यात आले. नागरिकांना हेल्मेट सक्ती करण्याअगोदर स्वत:पासून त्याची सुरुवात करावी, हा उद्देश समोर ठेवून पोलिसांना हेल्मेटचे वाटप करण्यात आल्याचे पोली ...
पदनामामध्ये बदल करून वेतनश्रेणी घेणारे सुमारे ३०० कर्मचारी शिवाजी विद्यापीठात आहेत. संबंधित वेतनश्रेणीची रक्कम वसुली करण्याचा आदेश शासनाने विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे. राज्यातील सहा विद्यापीठांमध्ये झालेल्या पदनाम गैरव्यवहार प्रकरणाची राज्य शासनाने ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक ग्रामपंचायतींनी भाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे. ...
इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील विविध विषय समित्यांची निवडणूक दोन आठवड्यांनी असली, तरी उपनगराध्यक्षपदासह सभापतिपदासाठी इच्छुकांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापतींना विशेष महत्त्व येणार असले तरी ...
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, शनिवारी (दि. २२) सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवसंस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी व सचिव प्राचा ...
केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव २९०० रुपये केलेला असून, जे साखर कारखाने यापेक्षा कमी दराने साखर विकतील, त्या साखर कारखान्यांची चौकशी करून कारवाई करा, असा निर्देश केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ...
कोल्हापूर महापालिका हद्दीतील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना ‘अक्षयपात्र’ फौंडेशनमार्फत भोजन पुरविण्याची राज्य सरकारने सुपारी घेतली असल्याचा घणाघाती आरोप बुधवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत झाला. ...