कल्याण-मुरबाड-माळशेज रेल्वे मार्गासाठी लागणारा राज्य सरकारचा अर्थिक भार उचलण्यास राज्य सरकार तयार असल्याचे राज्याचे अर्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सादर केलेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आश्वासीत केले आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदे ...
Mulher Fort : नाशिकपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुल्हेर गडावरील तोफा दरीत कोसळल्या होत्या. त्या गंज खात पडल्या होत्या. त्या तोफा पुन्हा मुल्हेर गडावर विराजमान करण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठानच्या कल्याण आणि अंबरनाथ विभागासह तीन मावळ्य़ांनी केल ...
Tushar Gandhi News: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो. खरंच देश स्वतंत्र झाला आहे का. ७५ वर्षानंतरही देशात आजही त्याच समस्या कायम आहेत. या समस्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा अमृत महोत्सव साजरा केला जात असल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू ...
Fire in Thakurli : मध्य रेल्वेच्या डोंबिवली आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान ट्रॅकलगतच्या गवताला आग लागली होती. आज संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली होती. ...