भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोहित शर्मा आणि शिखर धवन अपयशी ठरले. पण, लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. ...
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी नागपूर येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. ...
सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी तिच्या पर्सनल लाईफबद्दल खूप अधिक सजग आहे. कदाचित म्हणूनच तिच्या अफेअरच्या चर्चा फार कमी ऐकायला मिळतात. पण गेल्या काही दिवसांपासून अथियाच्या अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. ...