भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेऊन पाहुण्या संघावर वर्चस्व मिळवण्याचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा डाव ३६७ धावांवर आटोपला. ...
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सुरू असलेला दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. दरम्यान, या सामन्यातील पहिल्या डावात उमेश यादव याने भेदक गोलंदाजी करत कॅरेबियन फलंदाजांचे कंबरडे मोडले होते. ...