निवडकर्ते खेळाडूंची निवड करतात, कामगिरी करणे खेळाडूंचे काम आहे. निवड समितीच्या कामात व्यवस्थापनाचे प्रतिबिंब उमटल्यास ते किती चांगले काम करतात, याचा परिणाम जाणवणार नाही. ...
महेंद्रसिंह धोनीने 2013 मध्ये शेवटची ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यानंतर भारताला आजपर्यंत एकाही आयसीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 आणि 2011 चा विश्वचषक जिंकला आहे. ...
Suryakumar Yadav: टी-२० वर्ल्डकपनंतर सूर्यकुमार यादव भारतीय संघासोबत न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, वेलिंग्टनमध्ये पोहोचल्यानंतर सूर्यकुमार यादवने केलेल्या एका ट्विटला ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूने दिलेल्या उत्तरामुळे फॅन्समध्ये गमतीदार चर् ...
T20 World Cup 2022: भारत उपांत्य फेरीत केवळ त्यांच्या गोलंदाजीला धार नसल्यामुळे नव्हे तर त्यांचे फलंदाज ढेपाळल्याने आणि डेथ ओव्हरमधील अपयशामुळे पराभूत झाला. हार्दिक पांड्याने अविश्वसनीय खेळी खेळली नसती तर १५० पर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागला ...
इंग्लंडविरुद्धच्या दारूण पराभवानंतर क्रिकेटचा देव म्हणल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने टीम इंडियासाठी एक मोठी गोष्ट सांगितली आहे. ...