इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ढाका येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आजमी म्हणाले, भारत नेहमी बांगलादेशात अशांतता निर्माण करत असतो. यापूर्वीही त्यांनी अनेकदा भारताविरुद्ध भडकाऊ विधाने केली आहेत. ...
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ४-५ डिसेंबर रोजी होणाऱ्या भारत भेटीदरम्यान नागरी अणुऊर्जेमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास रशियन मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ...