पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथील गावात ड्रोनच्या साहाय्याने गावठाणाचे सर्वेक्षण काही महिन्यांपूर्वी केले होते. त्याची सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. ...
आधीच ९८ टक्के लोकांना घराच्या किमती परवडत नसताना आता सरकारने ‘रेरा’ कायद्यांतर्गत टायटल इन्शुरन्स नावाचा नवा फेरा आणला आहे. हा इन्शुरन्स काढणे जमीनमालक व विकासक यांना सक्तीचे होणार असल्याने आपसुकच घरांच्या किमती आणखी भडकणार आहेत. ...
अस्ताव्यस्त बेडरुममुळे चिडचिड होण्याची, त्रास होण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे बेडरुमची योग्यप्रकारे स्वच्छता व अंतर्गत रचना करणं महत्त्वाचं आहे. ...
'हे विश्वची माझे घर' ही आपली भारतीय संकल्पना या घरासाठी एकाअर्थाने वापरली जाते. म्हणजे आपल्याला निसर्गातून जी साधनसंपत्ती उपलब्ध होते तिचा मुक्त वापर यामध्ये केला जातो. ...
हवा खेळती राहणे, नैसर्गिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर या मुद्द्यांचा विचार नव्या घरांमध्ये केलेला असतो. त्यामुळे नव्या घरांमध्ये ऊर्जेचा म्हणजे वीजेचा वापर कमी होऊ शकतो. ...