जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने फिरते आरोग्य पथक कार्यरत आहे. जिल्हा परिषदेच्या नाविन्यपुर्ण योजनेंतर्गत या पथकासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आ ...
राज्याच्या आरोग्य विभागाने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत वर्धा जिल्ह्यातील ३ लाख ४६ हजार ७८० विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. ...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या १० ते १२ वर्षांपासून स्थायी स्वरुपाचे काम करणाऱ्या सुमारे ३०० कर्मचार्यांनी किमान वेतन मिळावे आणि कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले असून या कामगारांच्या मागण्यांकडे ...
एकच इंजेक्शन अनेकांसाठी वापरल्यामुळे 20 जणांचा एचआयव्हीची लागण झाल्याची घटना ताजी असताना आता एचआयव्हीसंबंधी आणखी एका धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
बुटीबोरी परिसरातील अपघातात जखमी झालेल्या कामगारावर उपचारास नऊ तास उशीर झाल्यामुळे तो दगावला. या घटनेने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण असून औद्योगिक परिसरात ईएसआयसीचे हॉस्पिटल असावे, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर)ने नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील गर्भजल तपासणी प्रयोगशाळा (पीसीआर लॅब) चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उ ...