गरीब स्त्रियांना फक्त कपडे देऊन त्यांचे राहणीमान सुधारण्यापेक्षा सॅनिटरी नॅपकिन देऊन त्यांना ते वापरण्याचे आरोग्यभान देण्याचे काम करतोय पुण्यातला तरुण पॅडमॅन अर्थात सचिन आशा सुभाष. ...
शहरालगतच्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपोमुळे या भागातील बोअरच्या पाण्यात ९०० टीडीएसपर्यंत प्रदूषित घटक आढळले आहेत. या पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजार जडले आहेत. ...
रुग्णाच्या हितासाठी मेंदूच्या उपचारात समान मानक आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मत प्रसिद्ध ‘न्यूरो सर्जन’ व ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स’चे (सिम्स) संचालक डॉ. लोकेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. ...
एका चिमुकल्याचे आगमन होताच त्याची काळजी घेण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. पण बाळाची निगा घेण्याबद्दलचे मिथ्य सल्ले बाळाच्या आईच्या मनात अनेक शंका व गोंधळ निर्माण करतात. ...
भारत जगात दुसरं सर्वात मोठं डायबिटीज कॅपिटल होताना दिसत आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपलं धावपळीचं आणि तणावपूर्ण जीवन, खबार लाइफस्टाइल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी. ...
अवयवदान करण्याविषयी समाजात असलेले अनेक गैरसमज दूर होत आहेत. अवयवदान करणाऱ्यांची संख्या आता वाढू लागल्याचे दिसून येते. त्यामुळे अवयवदानासाठी आवश्यक असलेले अत्याधुनिक ‘नॉन टॉन्सप्लॉन्ट रिट्रीएव्हल सेंटर’ सुरू करण्यासाठी चंद्रपुरातील पाच खासगी रूग्णालय ...