गेल्या महिनाभरात तीन वेळा आणि अवघ्या आठ दिवसांत दोनदा झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, या नैसर्गिक आपत्तीला पंधरा दिवस उलटूनही नुकसानीचे पंचनामे पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप ...
jamin mojani rover मोजणीवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाने आधुनिक ५० रोव्हर मशिन्सची मागणी केली होती. सध्या या मशिन्स भूमिअभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध झाल्या आहेत. ...
हरभऱ्याचे भरघोस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पुन्हा एकदा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसत आहे. हमीभाव ५८०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांकडे धाव घेतली; मात्र 'बारदाना' (गोण्या) उपलब्ध नसल्याने खरेदी प्रक्रिया ठप्प होण्य ...
Shaktipeeth Mahamarg : राज्यातील महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाचा विस्तार आता ८५५ किमीपर्यंत वाढला असला, तरी भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत अद्याप निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. १३ जिल्ह्यांतील सुमारे ४०० गावे या प ...
NIRDPR Recruitment 2026: ग्रामीण विकास आणि पंचायती राज क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायती राज'मार्फत यंग प्रोफेशनल (मार्केटिंग) या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ...
अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे यंदा काजू व आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून त्यांना राज्य शासनाने हेक्टरी तीन ते पाच लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानवर यांनी केली. ...