IPL Retention : ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म हा फार चर्चीला गेला होता. त्यानं १३ सामन्यांत केवळ १०८ धावा केल्या आणि तेव्हाच त्याची गच्छंती होणार, हे निश्चित मानले जात होते. ...
India vs Australia, 3rd T20I : कर्णधार विराट कोहलीनं तिसऱ्या व अंतिम सामन्यात संघात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर कोहलीनं ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ...
टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. पण, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार खेळताना टीम इंडियाला मोठा पल्ला गाठून दिला. ५ बाद १५२ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियासाठी पांड्या-जडेजा जोडी धावून आली ...