देवाळे : लोकांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी शेती व्यवसायाबरोबरच पर्यटनवाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच या व्हर्टिकल अॅडव्हेंचर पार्कची उभारणी केली आहे. या पार्कमुळे जिल्ह्यातील पर्यटनवाढीस चालना मिळणार असून, स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आ ...
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना वनहक्क पट्टे मिळावे यासाठी जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांनी नागरिकांच्या घरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रस्ताव तयार करून त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे गोळा करीत आह ...
देवरायांबद्दल सर्वसामान्य व्यक्तींना माहिती विचारली तेव्हा त्यांच्याकडून अतुल कुलकर्णी यांच्या देवराई सिनेमाचे नाव सांगण्यात येते. इतका अंधार या देवरायांविषयी समाजात पसरलेला आहे. ...
वाढती विकासाची भूक आणि सीमेंटची जंगले ही निसर्गाचा ºहास करणारी ठरत आहे. त्याची परिणिती नाशिककरांनादेखील येणार आहे. आगामी वीस वर्षांसाठी शहराचे नियोजन करताना शासनाने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार आता टप्प्याटप्प्याने सीमेंटची जंगले वाढणार असून, हर ...
देवळालीगाव रोकडोबावाडीजवळील डोबी मळा परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून शेतकरी व मजुरांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाकडून डोबी मळ्यात पिंजरा लावण्यात आला आहे. ...
वनांमध्ये वणवा पेटणे ही नवीन बाब नाही. प्राचीन काळापासन ते सुरु आहे. परंतु जंगलातील या आगीमुळे हजारो हेक्टरचे नुकसान होेते. त्यामुळे सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चंंद्रपूर येथे वन वणवा अकादमी स्थापन करण्यात येणार आह ...