वालसावंगी शिवारातील गायरान जमिनीवर वन विभागाने मागील आठ दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावलेला आहे. मात्र, बिबट्या अजूनही जेरबंद झाला नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
राज्यात १ जुलैला ३३ कोटी वृक्षलागवडीला प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत लाखो रोपांची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी वनविभागाने आधीच रोपांची निर्मिती करुन रोपवाटिका फुलविली आहे. ...
महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या कार्यालयात घुसून एका निलंबित अकाऊंटंटने विभागीय वन अधिकाऱ्यावर हल्ला केला. अधिकाऱ्याच्या डोक्यावर काठीने प्रहार करीत जखमी केले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाताच्या सुमारास सिव्हील लाईन्स येथील प्रशासकीय ...
वृक्ष लागवड मोहिमेला जन चळवळ करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहे. या चळवळीला प्रत्येकाचा हातभार लागला , तर निसर्गाचे सौंदर्य परत येण्यास वेळ लागणार नाही. याकरिता वृक्ष लागवड गरजेची आहे. याबाबत यवतमाळचे विभागीय वन अधिकारी भाऊराव राठोड यांच्याशी सा ...
येत्या बुधवारी (दि.५) संस्थेकडून ‘नाशिक वनराई’मध्ये शेकडो वृक्षांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. याबरोबरच येथे ६०० जंगली झुडुपांची लागवडदेखील केली जाणार आहे. ...
राज्याचे वनआच्छादन वाढविण्यासाठीचे प्रयत्न वनविभागा कडून केले जात असताना वृक्षतोड ही मोठी समस्या कायम आहे. विकासकामांसाठी प्रसंगी वृक्षतोड करावी लागत असली तरी त्या बदल्यात वृक्ष लावण्याचे बंधनकारक असतानाही याबाबत फारसे गांभिर्याने पाहिले जात नसल्यामु ...
आपल्या वाहन चालकाने रोजे न पकडल्याने चालकाचे रोजे हिंदू अधिकारी ठेवत आहे.धर्मापलीकडच्या माणुसकीचे दर्शन बुलडाण्यातील जिल्हा उपवनसंरक्षण अधिकारी संजय माळी यांनी या माध्यमातून घडविले आहे. ...
गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत पाच वनविभागामध्ये तेंदू हंगाम सुरू झाला आहे. नॉनपेसा क्षेत्रातील २५ तेंदू युनिटमध्ये वनविभागामार्फत तेंदू संकलन व व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. याशिवाय पेसा क्षेत्रात पर्याय १ निवडलेल्या ग्रामसभांच्या १७ युनिटमध्ये वनविभागाच्या ...