अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांमध्ये बुधवारी दुपारी व गुरूवारी पहाटे दमदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक नदी, नाल्यांना पूर आला. आलापल्लीतील काही घरांची पडझड झाली. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. ...
केरळमध्ये 8 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना महापूर आला असून आतापर्यंत या पावसामध्ये 73 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. ...
केरळमध्ये 8 ऑगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना महापूर आला आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे आतापर्यंत 73 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला असून एका ...
दीड हजार लोकसंख्या असलेल्या चंदेवाणी गावातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी कंबरभर पाण्यातून नदी ओलांडून जीवघेणा प्रवास करीत जावे लागते. या समस्येबाबत गत दोन वर्षांपासून शासन व लोकप्रतिनिधी कडे गावकºयांनी लेखी तक्रार केली पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या शास ...