डिंगणे येथील गोपाळ मळी येथे लागलेल्या आगीत सुमारे २५० काजू कलमांसह इतरही झाडे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी किरण गजीनकर यांनी केला. ऐन काजू हंगाम तोंडावर असताना काजू बागायतीला आग लागल्याने शेतकऱ्या ...
हनुमान टेकडीवरील आॅक्सिजन पार्क परिसरात लागलेल्या आगीत जवळपास ४०० झाडांना झळ पोहोचली. रविवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्यांसह नागरिकांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. ...
तालुक्यातील डोंगरपिंपळा शेतशिवारात असलेल्या गोठ्याला अचानक आग लागल्याने लहान-मोठ्या ११ जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना १ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. ...
खामल्यातील प्रतापनगर पोलिसांची चौकी एका दारुड्याने पेटवून दिली. आगीमुळे चौकीतील टेबल खुर्ची आणि इतर साहित्य जळून खाक झाले. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर खामला परिसरासह पोलिसांतही खळबळ निर्माण झाली. ...