तालुक्यातील ग्राम करंजी येथे दोन दिवसांपासून अग्नितांडव सुरु आहे. यात तीन गोठे व एक घर जळून खाक झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
येथील रामदास दुर्कीवार यांच्या राईस मिल परिसरात असलेल्या मिरचीच्या सातऱ्याला शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारात अचानक आग लागली. यामध्ये अंदाजे मिरची व बारदाना मिळून दहा-बारा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...
चांदूर बाजारातील ब्राह्मणवाडा थडी मार्गावरील तीन संत्रा मंड्यांना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता शॉर्ट सर्किटने आग लागली. या भीषण आगीत ८० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
वायंगणी समुद्रकिनारी गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास श्री देव रवळनाथ पारंपरिक मच्छिमार (रापण) यांच्या मच्छिमारी नौकेवर विजेचा लोळ पडला. त्यामुळे मच्छिमारी नौकेचे सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणाला इजा झालेल ...
भडगाव तालुक्यातील वाडे येथील राजेंद्र भिकारी परदेशी यांच्या शेतातील कुडाच्या घराला अचानक आग लागून मुलीच्या लग्नाचा बस्ता, सोने तसेच दिड लाख रुपये रोख, ९० क्विंटल कांदा, ३ पोते धान्य, कपाशी बियाण्याच्या ६ थैल्या, कपडे, डाळी, १२ कोंबड्या, संसारोपयोगी व ...
चंद्रपूर शहरातील बहुतेक व्यावसायिक इमारतींमध्ये फायर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आगीसारखी घटना घडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने आतापर्यंत अवैध कोचिंग क्लासेससह ९० व्यावसायिकांना या संदर्भ ...
जवळील ग्राम चुटिया येथील रहिवासी यादवराव देवीलाल टेंभरे यांच्या घरातील धानाच्या कोठाराला आग लागली. ही शुक्रवारी (दि.७) सकाळी ९ वाजता दरम्यान लागलेल्या या आगीत कोठारातील धान, शेतीचे साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे सात लाख रूपयांचे नुकसान झाले. ...