देवळा तालुक्यातील खालप येथे मंगळवारी दुपारी मीनाक्षी केशवराव सूर्यवंशी यांच्या शेतातील गावाशेजारी लगत असलेल्या गट नंबर १३३ मधील पंचवीस ट्रॉली मक्याचा चारा जळून खाक झाला असून, लाखो रु पयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही ...
नियमानुसार अग्निशमन विभागाच्या माध्यमातून सेफ्टी ऑडिट होणे बंधनकारक असले तरी आर्थिक हितसंबंध जपले जात असल्याने अग्निशमन विभाग चुकीच्या पद्धतीने सुरक्षेची चाचणी करीत आहेत. ...
लासलगाव येथील बसस्थानकात गेल्या शनिवारी (दि.१५) लग्नाच्या वादातून झालेल्या झटापटीत अंगावर पेट्रोल पडून गंभीररीत्या भाजलेल्या महिलेने शुक्रवारी (दि. २१) मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास मुंबई येथील मसीना रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेली सहा दिवस स ...