या हंगामाच्या सुरुवातीला देशात ३६५ लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज सीएआयने व्यक्त केला हाेता. नंतर त्यांनी पिकाचे नुकसान व बाजारातील कापसाची आवक विचारात घेत अंदाज कमी केला. ...
शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घटस्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी पिकांचा हंगाम सुरू होण्याच्या आधी केली जाते. ...
चंदन हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या सडपातळ, सरळ अथवा वाकड्या असतात. याची उंची साधारणपणे १२ ते १५ मिटर असून घेर २ ते २.५ मिटरपर्यंत असतो. याची पाने सदाहरित, अंडाकार, टोकदार, समोरा-समोर व देठाकडे निमुळती असतात. आता शेतकरी बांधव या सुगंधी वनस्पत ...
आद्यरेषिय पीक प्रात्यक्षिक योजने अंतर्गत रब्बी ज्वारीचे विविध सुधारित वाणाचे बियाणे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...