विहिरींनी तळ गाठल्याने मोसंबीच्या बागांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोसंबीच्या बागा जिवंत ठेवणे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ...
जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत करण्याची तयारी, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा हे गुण अंगी असतील शेतीव्यवसायातून देखील लाखोंचे उत्पन्न मिळता येऊ शकते. याबाबत करंजखेड येथील कौतिकराव जाधव या शेतकऱ्याचे जिवंत उदाहरण आहे. ...
अटल सौर कृषी पंप योजनेतून अनुदानावर घेतलेला सौर पंप खराब निघाल्याने नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाच्या संबंधित कंत्राटदार कंपनीला दिले. ...