गेले दोन आठवडे संततधार पावसाने झेंडू, गुलाब, निशिगंध यासह इतर फुलांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. श्रावणात फुलांना मागणी वाढणार आहे. उत्पादन घटल्याने मिरजेतील फुलांच्या बाजारात आवक घटली आहे. मात्र, अद्याप मागणी ...
राज्यातील टोमॅटो आवक आज काही अंशी कमी होती. आज केवळ नऊ बाजारसमितींमध्ये टोमॅटो आवक बघावयास मिळाली. ज्यात लोकल वाणाच्या टोमॅटोची सर्वाधिक आवक होती तर वैशाली टोमॅटोची केवळ एका ठिकाणी भुसावळ येथे आवक होती. ...
शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या दरात मागील दोन वर्षांपासून वाढ झालेली नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांसह वेअर हाऊसमध्ये लाखो क्विंटल साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना बसत आहे. भाव वाढतील या अपेक्षेने सोयाबीन खरेदी करून साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्य ...
राज्यात चालू वर्षी अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ५९६ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...