थंडीची चाहूल लागली की, तरुणांना खुणावते ती हुरड्याची पार्टी. या काळात हुरड्याची आवक सुरू होत असल्याने ग्रामीण भागासह शहरानजीकच्या भागात मोठ्या प्रमाणात हुरड्याची मागणी वाढते. ...
Pik Vima Yojana : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मोठी तफावत उघड झाली आहे. एकाच रकमेचे संरक्षण असलेल्या गहू व हरभरा पिकांसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये तिन्ही वेगळे विमा हप्ते आकारले जात आहेत. त्यामुळे या योजनेवर शेतकऱ्यांचा विश्व ...
शासनाच्या नियमानुसार चालू गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ. आर. पी.) ३,२८५ रुपये प्रतिटन इतका निश्चित करण्यात आला आहे. संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी ३,३०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
New Garlic Variety : लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे. पीडीकेव्हीने विकसित केलेली ‘मोर्णा’ लसूण जात आता महाराष्ट्रात पेरणीसाठी उपलब्ध झाली असून अधिक उत्पादन देण्याची क्षमता या वाणात आहे. बाजारातील चढ-उतारांमध्ये टिकून राहणार ...
संशोधन केंद्राने उभे केलेले काम हे समय सूचक असून या कामाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी सांगितलं. ...
Power Tiller : वाढत्या मजुरटंचाईमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये सातत्याने भर पडत आहे. पेरणीपासून ते तण नियंत्रणापर्यंत मजुरांची उपलब्धता कमी होत असून शेतीची कामे वेळेत होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतीचे यांत्रिकीकरण हा उत्तम आणि श ...
Crop Loan : जालना जिल्ह्यात पीक कर्जवाटपात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. खरिपात केवळ ४८% आणि रब्बी हंगामात फक्त १३% इतकेच कर्ज वाटप झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बँकांची संथ गती, अपूर्ण प्रक्रिया आणि कागदपत्रांच्या अडथळ्यांमुळे कर्जासाठी ...
शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे अत्यावश्यक असून, यासाठी विशेष कापूस प्रकल्पांतर्गत दाभाडी येथे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.वाचा सविस्तर ...