महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावी तर १ मार्चपासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला जिल्हाभरातील २९ हजार विद्यार्थ ...
आयुष्याला कलाटणी देणारी बारावी परीक्षा आता दहा दिवसांवर आली असून कनिष्ठ महाविद्यालयात सध्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी अहोरात्र तयारी करीत आहेत. ...
अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे उन्हाळी परीक्षेसाठी सत्र व वार्षिक पद्धती अभ्यासक्रमाच्या नियमित महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच बहि:शाल विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा. या परीक्षेत उत्तम गुण मिळावेत, यासाठी नियोजनबद्ध अभ्यास करणे आवश्यक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-२ या विषयाची ४० गुणांची कृतिपत्रिका असेल. ती सोडवण्यासाठी २ तासांचा कालावधी ...
हा लेख वाचताना आपणा सर्वांचा अभ्यास पूर्ण झाला आहे. उजळणी करणे, पाठातील महत्त्वाचे मुद्दे नजरेखाली घालणे आणि उर्वरित दिवसांसाठी स्वअभ्यासाचे नियोजन करणे. ...