रत्नागिरीचा कॅलिफोर्निया होण्यापूर्वीच रत्नागिरीकरांना ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसू लागला आहे. बाराही महिने तिन्ही मुख्य ऋतुंचा आभास होत असल्याने आता या निसर्गसौंदर्याने नटलेल्या जिल्ह्यात अनेक आजारांची वाढ होत आहे. वाढते शहरीकरण, निसर्गावर चालवलेली कु ...
उपराजधानीतील वाढते वायूप्रदूषण या धोकादायक ‘ओझोन’च्या वाढीसाठी अनुकूल असून योग्य पावले उचलली नाही तर ही बाब भविष्यातील सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते, असे मत जागतिक हवामान दिनाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...
वनखाते आणि कासवमित्र यांच्या सहकार्याने तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर आॅलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या ४५ पिल्लांना बुधवारी समुद्रात सोडण्यात यश आले. ...
इंदिरानगर : येथील कलानगर चौकालगत असलेल्या रत्ना हाईट्ससमोर महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर असलेल्या सुमारे छत्तीस वृक्षांची कत्तल करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी श्री विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.रत्ना हाईट्ससमोरील ...
१३ कोटी वृक्ष लागवडीच्या निमित्ताने, नाशिक वनवृत्ताच्या आढावा बैठकीसाठी नाशिकमध्ये शनिवारी खारगे आले होते. रविवारी त्यांनी शहरातील सातपूर वन कक्षामधील ‘देवराई’निर्मितीच्या ठिकाणी वनविभागाच्या अधिका-यांसमवेत भेट दिली. ...