शहरात विजेचा वारंवार लपंडाव होत असून, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून दिवसभर वीज बंद करुनही महावितरणची ही तयारी सपशेल अपयशी ठरली आहे. ...
ग्रामीण भागातील प्रत्येकांच्या घरात विजेची सोय व्हावी, यासाठी महत्त्वाकांक्षी दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना केंद्र सरकारने सुरू केली. मात्र ही कामे संथगतीने राबविली जात आहे. कालबद्ध वेळेत काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदारांवर कारवाई करू, असा इश ...
चंद्रपूर परिमंडळात गेल्या तीन वर्षात तब्बल २४ हजार २३५ नवीन कृषिपंपांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात वीज पोहोचली आहे. अविरत संघर्षानंतर शेतकऱ्यांना कृषिपंप मिळाल्याने त्यांचे शेतही बहरले आहे. ...
नाशिक : वीजमीटरला पाठीमागे छिद्र पाडून त्यावर एमसील लावून मिटर हळू चालेल अशी तजवीज करून सुमारे दोन वर्षापासून वीजचोरी सुरू असल्याचा प्रकार भद्रकालीतील ताराबाई चाळ परिसरात उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित नासिर खान अजिज कुरेशी विरोधात भद्रकाली पोलीस ...