शहरातील वीजग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने मिळावा यासाठी महावितरणकडून एकात्मिक ऊर्जाविकास योजना राबविण्यात येत आहे़ या योजनेत शहरात भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ परंतु, महावितरणला भूमिगत वीजवाहिनी टाकण्यासाठी १९ कोटी ...
परिसरातील विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेस गजानन महाराज रस्त्यावर सुरुवात करण्यात आली असून, त्यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ...
महावितरण कंपनीकडे कोटेशन भरुनही वीज जोडणीचे साहित्य न मिळालेल्या ३ हजार ९६३ कृषीपंपधारकांसाठी उच्चदाब वितरण प्रणाली (एचडीव्हीएस) अंतर्गत जिल्ह्याला ८८ कोटी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या योजनेतून जिल्ह्यातील ४ हजार कृषीपंपधारकांना ...
सेंट्रींगची सळाख उचलताना विजेच्या ११ केव्हीच्या जिवंत तारांना स्पर्श होऊन एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास मुख्य मार्गावरील जे.के. प्लाझाजवळ घडली. ओम ऊर्फ टिल्लू खंगार रा.वरठी असे मृत मजुराचे नाव आहे. ...
महावितरण कार्यालयाच्या परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीतर्फे राज्यातील पहिल्या जीआयएस प्रकारातील ३३, ११ केव्ही उपकेंद्राची उभारणी करुन कार्यान्वीत करण्यात आले आहे. ...
चक्रीवादळामुळे जमिनदोस्त झालेल्या टॉवरच्या वीज तारा पडून असल्याने सुमारे १५० एकर शेती पडीक राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आलेगाव, आसेगाव, मांगूळ आदी गावाला १९ जून रोजी चक्रीवादळाचा तडाखा बसला. ...
विद्युत वाहिन्यांजवळून गेलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी पावसाळ्यापूर्वी मेंटेनन्सची कामे दरवर्षी महावितरणाला करावी लागतात. त्यासाठी काही तासांसाठी विद्युत पुरवठादेखील खंडित केला जातो. ...