सिन्नर : ग्राहकांचा वीजपुरवठा तोडू नये, कोरोनाकाळात आलेले अवाजवी वीजबिल माफ करण्यात यावे यासह शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या दररोजच्या अडचणी सोडविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मनसेच्या ...
एकेकाळी शहरातील कामगारांच्या लढ्याला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा पाठिंबा असायचा आणि शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे शहरातील कामगार ट्रॅफिक जाम होतो म्हणून बोटं मोडत नव्हता ...
Electricity bill Nagpur News राज्यात घरगुती वीज ५ टक्के कमी झाली आहे हा दावा केवळ आकड्यांचा फेरफार आहे. वास्तविक राज्याच्या जनतेला मिळत असलेले वीज बिल त्यांचा दावा फोल ठरविणारा आहे. हे बिल गेल्या वर्षीच्या तुलनेत बरेच जास्त आहे. ...
दिवसेंदिवस कृषिपंपांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात वीज निर्मिती हाेते. कृषिपंपांना अविरत वीज पुरवठा करायचे म्हटल्यास घरगुती, उद्याेग व वाणिज्य कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राहकांना भारनियमन करावे लागणार आहे. त्यामुळे ...