काेराेनाकाळातील वीजबिल माफ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले हाेते, मात्र वीजबिल माफ केले नाही. तसेच महावितरणतर्फे थकीत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला जात आहे. याविराेधात जिल्हाभरातील महावितरणच्या कार्यालयांसमाेर भाजप पदाधिकाऱ्यांनी ...
लॉकडाऊन काळात मीटर रीडिंग न घेता वीज वितरण कंपनीने शहरासह तालुक्यातील हजारो ग्राहकांना एप्रिल ते जून या ३ महिन्यांचे सरासरी युनिटच्या आधारे अव्वाच्या सव्वा रकमेचे वीज बिल पाठविले आहे. सुमारे ३ महिने सर्व व्यवहार ठप्प असताना वीज वितरण कंपनीने व्यापारी ...
Karjat News : राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने वीजबिल थकीत असलेल्या ७५ लाख वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाने महावितरण विभागाच्या कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन जाहीर केले होते. ...
जनतेला जारी केलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात व सर्व सामान्य जनतेला छळणे बंद करावे यासाठी उत्तर मुंबई भाजपचे वतीने अदानी महावितरण कार्यालयाला आज उत्तर मुंबई भाजपाने टाळे ठोकले. ...
राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी भाजपतर्फे शुक्रवारी (दि. ५) हल्लाबोल आंदोलन करीत तिबेटीयन मार्केट येथील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. ...
Maharashtra News : राज्यातील ७२ लाख वीजजोडण्यांचा पुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित मागे घ्यावा, अन्यथा ५ फेब्रुवारीला भाजपचे कार्यकर्ते राज्यभर महावितरण कार्यालयांना टाळे ठोकतील ...