मालेगाव : शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून कमी जास्त दाबामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत असल्याने वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी गणेशोत्सव समिती व शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ...
शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक कर्ज त्वरीत देण्यात यावे तसेच घरकुल बांधकाम आणि शासकीय कामे रेती अभावी बंद पडून असल्याने त्यांना त्वरीत रेती उपलब्ध करुन द्यावी आदि मागण्या भाजपच्यावतीने करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ...
मागील आठवड्यात तीन महिन्यांच्या एकत्रित वीज बिलांमुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी राऊत यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ...
निफाड : तालुक्यातील रासाका अर्थात रानवड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील व्यावसायिक गत पंधरा दिवसां पासून महावितरणच्या गलथान कारभारामुळे अंधारात चाचपडत व्यवसाय करत असून यांची खंत अधिकारी वर्ग तसेच कोणत्याही लोकप्रतिनिधी ना नसल्याचे चित्र दिसत आहे. ...
सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन महिने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद झाले, छोटे-मोठे व्यवसाय, दुकाने बंद असल्याने अर्थचक्र ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रोजीरोटीला ल ...