भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Hitendra Thakur, Vinod Tawde News latest Update: विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन आले होते, असा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला होता. तर हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंची डायरी दाखवत त्यात १५ कोटी रुपये वाटल्याचा उल्लेख असल्याचे म्हटले होते. ...
Vinod Tawade news: मतदानाच्या एक दिवस आधीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. तावडेंकडे काही डायऱ्याही सापडल्याचा आरोप बविआचे आमदार, उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी केली आहे. ...