शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि वर्तमान परिस्थितीत सत्य, अहिंसा, प्रेम आदी मानवी मूल्ये यांची गरज समजावून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
UPSC Interview Questions: यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याच्या मार्गातील सर्वात कठीण आणि अखेरचा अडथळा हा मुलाखत असते. पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. ...
Bhupesh Baghel arranges a helicopter tour : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगड सरकारने गेल्या गुरुवारी एक महत्वाची घोषणा केली आहे. ...
उन्हाचा पारा चढत असल्याने अमरावती विद्यापीठाने पहिल्यांदाच विद्यापीठबाहेर दीक्षांत सोहळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे. ...
‘प्रोटोकॉल’अंतर्गत राष्ट्रपती कार्यालयाकडे ‘आयआयएम’ची संपूर्ण माहिती अगोदरच पाठविण्यात आली होती. परंतु प्रत्यक्ष ‘कॅम्पस’मध्ये आल्यानंतर त्यांनी स्वत: अनेक बाबी जाणून घेतल्या. ...
हे ‘स्टार्टअप्स’ नक्कीच देशासाठी ‘गेमचेंजर’ ठरतील, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. ‘आयआयएम-नागपूर’च्या मिहान परिसरातील नव्या ‘कॅम्पस’चे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ...
२०२२-२४ या बॅचपासून ‘आयआयएम’ने गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार घेतला असून दोन वेगवेगळ्या शिष्यवृत्तींमधून २० विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ...