हल्लीच्या पालकांशी होणाऱ्या विसंवादामुळे तसेच मोबाईल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट यामुळे शालेय वयातच, अगदी सातवी-आठवीतच विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या प्रेम प्रकरणांचे प्रमाण वाढू लागले आहे. ...
औरंगाबाद : महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नोंदणी करणाºया परीक्षार्थींची संख्या ५० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी, विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी पुन्हा एकदा शिक्षण विभागास अ ...
यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी मोबाईलवर घेतली जाणार आहे. त्याबाबत कोल्हापूर आणि कोकण विभागांतील तालुकापातळीवरील प्रत्येक दोन शिक्षकांना शुक्रवारी कोल्हापुरात मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर आता तालुका आणि शाळापातळीवर शिक्षकांना या चाचण ...
स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी गुरूवारी लक्षवेधीद्वारे आग्रही भूमिका घेतली. स्वतंत्र विद्यापीठाऐवजी उपकेंद्राच्या सक्षमीकरणावर भर देण्याचा मुद्दा उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मांडला. ...