अकोला : अमरावती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशान्वये संशोधन केंद्रावर प्रवेशाद्वारे आचार्य पदवी प्राप्त करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असून, त्याकरिता संशोधन केंद्रावर प्रवेश घेण्याच्या अंतिम तारखेस कुलगुरूंनी मुदतवाढ दिली आहे. ...
शासनाने ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत बळकटीकरणाची कामे हाती घेतली होती. मात्र आता या विभागाला निधीच मिळत नसल्याने यंत्रणाच ठप्प पडल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
मागील सात ते आठ महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांना अद्याप मानधन वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे स्वयंपाकी मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाकडून तुटपुंजे मानधनही वेळेत दिले जात नाही हे विशेष. ...
संस्थेने नियमबाह्य कारवाई करून एका शिक्षकाचे थकविलेले थकीत वेतन व भत्ते त्वरित अदा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिल्याने जिल्ह्यातील संस्थाचालकांत एकच खळबळ उडाली आहे. ...
मानवाने जे संशोधन केले आहे. त्याच्या निर्मितीवर अधिकार सांगणे म्हणजेच बौद्धिक स्वामित्व असल्याचे मत उप. प्राचार्य डॉ. शिवशंकर घुमरे यांनी व्यक्त केले आहे. ...
राज्यस्तरीय शिक्षणाची वारी या हा महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक उपक्रमात चाळीसगावचे शिक्षक ध्रुवदास राठोड यांनी सादर केलेल्या 'स्वच्छता चष्मा' उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. शिक्षणवारी नुकतीच मुंबई येथे पार पडली. ...