दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना माहिती अधिकारांतर्गत देण्यात येणाया उत्तरपत्रिका यावर्षी ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहेत. विद्यार्थ्यांनी विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची स्कॅन ...
इयत्ता पाचवी ते नववीच्या अभ्यासक्रमाला जोडून संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी शिकविणे सहज शक्य आहे. संविधान शालेय स्तरापासूनच मुलांवर बिंबवल्यास राष्ट्र उभारणीत ते योग्य दिशेने आपल्या क्षेत्रात कार्य करू शकतील ...
आज जाहीर करण्यात आलेले निकाल एका विशेष फॉर्म्युल्यानुसार जाहीर करण्यात आले आहेत. ज्या विषयांची परीक्षा झाली, त्यात मिळालेल्या गुणांच्या आधारावर ज्या विषयांची परीक्षा झाली नाही त्या विषयांना गुण दिले आहेत. ...