Raigad News : भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता यावर विशेष भर देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या शाळांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ३०२ हून अधिक शाळा बंद पडण्याची भीती निर्माण झाली असून, ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळणार कसा? असा प्रश्न ...
शालान्त प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांच्या निकालास विलंब झाला होता. त्यामुळे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता दहावी-बारावीच्या पुरवणी लेखीपरीक्षा २० नोव्हेंबर ...
online Education News : विद्यार्थ्यांमध्ये आॅनलाइन शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी शिकविण्याच्या नवीन पद्धतीचा अवलंब केल्याचे मत ५७.८ टक्के विद्यार्थ्यांनी मांडले. ...
६ विभागीय मंडळे; एकूण १ लाख ४६ हजार २७५ प्रवेशनिश्चिती. अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राज्यात अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या विभागीय मंडळांमध्ये राबविली जात आहे. पहिल्या नियमित फेरीसाठी या ६ विभागीय मंडळांतून ३ लाख ५१ हजार ५३ विद् ...
Shivaji University, student, educationsector, kolhapurnews पदविका (डिप्लोमा), पदव्युत्तर पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांची जबाबदारी संलग्नित महाविद्यालये आणि अधिविभागांवर सोपविण्यात आली आहे. या परीक्षा दि. २७ ऑक्टोबर ...
educationsector, nawab malik, hasan musrif, kolhapurnews कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील व्होकेशनल शिक्षणाचे रूपांतर नको, सक्षमीकरण करावे अशी आग्रही मागणी कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघातर्फे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे निवेद ...