कोरोनाचा फैलाव रोखाण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याने देशातील उत्पादन क्षेत्र ठप्प झाले आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. ...
रिझर्व्ह बँकेने पुढील तीन महिने कर्जदारांकडून ईएमआय वसूल करू नये असा सल्ला बँकांना दिला होता. मात्र याबाबत देशातील बहुतांश बँकांनी आतापर्यंत मौन बाळगले आहे. ...