सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 15.20 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 1.1 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. ...
जिल्ह्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानंतरही केवळ गेट नसल्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यास जिल्हा परिषद सिंचन विभागाला यश आले नाही. ...
साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून संततधार सुरू असून यामुळे कोयनेसह सर्वच धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयनेत मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ७३१३ क्युसेक पाण्याची आवक झाली असून पाणी ...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण कायम असून, कोयना परिसरात पावसाचे प्रमाण स्थिर आहे. तारळी धरण परिसरात पाऊस वाढल्याचे दिसून आले. २४ तासांत कोयनानगर येथे ३३ मिलिमीटर पाऊस झाला असून, कण्हेर धरणात २४ तर बलकवडीत १४० क्युसेक पाण ...
पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांच्या प्रयत्नातून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विखरणी येथील दोन ते तीन बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला. यामुळे या बंधा-यांची पाणी साठवण क्षमता दुपटीने वाढली आहे. ...
बारड शिवारात शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाअंर्तगत लघू सिंचन विभाग नांदेडअंर्तगत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले़ त्या माध्यमातून बंधारे उभारणी करण्यात आली आहे़ परंतु, हे बंधारे अद्यापही अर्धवटच असून पिचिंगचा वापर केला गेला नसल्याने पहिल् ...