नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून पूर पाण्याचे आवर्तन शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कालव्याद्वारे सोडण्यात आले. पूर पाण्यामूळे परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी पूर पाणी सोडण्याबाबत पाटबं ...
चणकापूर उजवा कालव्याचे पूरपाणी परसूल धरणात सोडावे, यासाठी ग्रामस्थांची बैठक झाली. पूरपाणी मिळण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार डॉ. राहुल अहेर यांची भेट घेऊन पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली. ...
तालुक्यासह लासलगाव - विंचूर परिसरातील पालखेड डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्वच वितरिकेवरील बंधारे सिंचनाच्या पाण्याव्यतिरिक्त भरून द्यावेत, असे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाटबंधारे विभागाला दिले असल्याची माहिती भाजपा नेते बाबा डमाळे यां ...
वाशिम : जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७९८ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र आॅगस्ट संपण्यापूर्वीच अर्थात २४ तारखेपर्यंत ७२४.७६ (९०.७४ टक्के) पर्जन्यमान झाले ...
जिल्ह्याच्या पश्चिम भागाला गेल्या आठवड्यात पावसाने झोडपून काढले असले, तरी पूर्व भागातील तालुके अजूनही कोरडेच आहेत. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी अजूनही दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. ...