नाट्यगृहे, थिएटर्स, मॉल्स, वाहतूक व्यवस्था सर्वच बंद पडली आणि नाट्यसंमेलन स्थगित करण्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता. आता टाळेबंदी शिथिल झाली असली तरी कोरोनाचे सावट संपलेले नाही. त्यामुळे ‘नाट्य संमेलनाची शंभरी यंदा नाहीच’ हे जवळपास स्पष्ट झाले आहे. ...
गणेशोत्सवाला जेमतेम दोन महिने शिल्लक आहेत. मात्र, अद्याप कच्चा माल उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने मूर्तिकामाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. त्याचप्रमाणे विविध गणपती मंडळांनी यावर्षी साधेपणाने गणेशोत्सव करण्याचा निर्धार केला आहे. ...
पायी आषाढी वारी होणार नसल्याने काही तरुणांनी समाज माध्यमातून वारीसाठी डिजिटल व्यासपीठ खुले केले आहे . काही तरुण मित्रांनी एकत्र येत ऑनलाइन ' अक्षय ज्ञानेश्वरी पारायण ' या नावाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ...
नागपूरकर नागपूरचीच नाटके बघायला येत नाहीत, यासाठी सर्वस्वी कलावंतच जबाबदार आहेत आणि हीच जबाबदारी समजून शहराच्या नव्या भागांमध्ये नाटक म्हणजे काय, हे समजावून सांगण्याचे कार्य रंगकर्मींना करावे लागणार आहे. ...
सध्या नाट्यगृहे ,चित्रपटगृहे बंद असल्याने कलाकारांची तसेच प्रेक्षकांची निराशा होत आहे. त्यामुळे कलाकारांनी आणि गायकांनी रोज एक राग गाऊन त्याचे विश्लेषण करण्यास सुरु वात केली आहे. यातील बहुतांश कलाकारांनी फेसबुकवरच आपली कला सादर केली आहे . ...