Shahid Afridi Controversial Statement: २०११ च्या विश्वचषक उपांत्य फेरीबाबत शाहिद आफ्रिदी असे काय बोलला आहे? ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे. ...
भारतीय क्रिकेट संघाने ८ मार्च रोजी अहमदाबादच्या मैदानावर इतिहास घडवत टी-२० विश्वचषक २०२६ च्या किताबावर आपले नाव कोरले. मात्र, या ऐतिहासिक विजयाच्या जल्लोषात भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला आयसीसीने शिस्तभंगाच्या कारवाईचा दणका दिला आहे. ...
२०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीने केवळ भारतीय चाहतेच नव्हे, तर सरहद्दी पलीकडील पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूही भारावून गेले आहेत. ...
भारतीय क्रिकेट संघाने काल (८ मार्च २०२६) रोजी क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपली नोंद केली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत तिसऱ्यांदा आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक ...
T20 World Cup 2026: भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक विजयात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मोलाची भूमिका बजावली. विजयानंतर मैदानात जल्लोष करताना हार्दिकने आपल्या भावना व्यक्त ...