सामाजिक कार्यकर्ते जीवेश व्यास यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून सरकारी कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र देण्यामध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा दावा केला आहे. सरकारी कामे यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळवायचे ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंर्गत (मनरेगा) गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून निविदा प्रक्रिया न राबिवता मर्जीतील कंत्राटदारांकडून नियमबाह्य कामे सुरू आहेत. यात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे लेखा परीक्षणात स्पष्ट झाले आहे. असे ...