संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
भूमी पुढे म्हणाली, "मला ठाऊक आहे की या संकटाच्या काळात या डिजिटल आघाडीवर प्रत्येक भारतीय प्रत्येक क्षणी एकमेकांना साह्य करत आहे. आपण यातून नक्की बाहेर पडू''. ...
Health Minister Rajesh Tope on Maharashtra Lockdown: राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता १५ मे नंतर लॉकडाऊन वाढणार की आणखी काही निर्बंध लागू होणार याबाबत राजेश टोपेंनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. ...
Vaccine shortage of for 18-44: त्याचसोबत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला ब्रेक लावावा का याबाबत बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल. ...