देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून राजकारणालाही तोंड फुटले असून, या हल्ल्यांसाठी काँग्रेसला जबाबदार धरत जेडीयूने राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. तर काँग्रेसने या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे उत्तर मागितले आहे. ...
एकंदरीत चित्र पाहता या पाच राज्यांमधील निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा उभारी घेऊन देशातील राजकारणात कमकुवत झालेला पाया भक्कम करण्याची संधी काँग्रेसकडे आहे. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताविरोधी लाट परतवून लावत आपली विजयी घोडदौड कायम ठेव ...
बिहारी मजुराने चिमुकलीवर केलेल्या बलात्कारानंतर गुजरातमध्ये गुजराती आणि उत्तर भारतीयांमध्ये पेटलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. ...
देवळा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे रविवारी (दि.७) येथील पाचकंदील चौकात आगमन झाले. ...
केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या आश्वासनाचा विसर पडला असून शेतमालाचे चुकारे सुध्दा वेळेत मिळत नाही. सरकारच्या धोरणामुळे गेल्या साडेचार वर्षात शेतकऱ्यां ...
नाशिक : सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. जनसंघर्ष यात्रेदरम्यान जनताच काँग्रेसचे सरकार आले पाहिजे, अशी भावना व्यक्त करीत आहे. महाराष्टÑाच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी कॉँग्रेसने जनसंघर्ष यात्रेतून परिवर्तनाची मशाल पेटवली आहे. नाकर्त् ...
मालेगाव : धर्मांध व जातीयवादी शक्तींना पराभूत करायचे असेल तर कॉँग्रेसशिवाय पर्याय नाही. जनसंघर्ष यात्रा घेऊन महाराष्टÑाच्या हितासाठी लढाईत उतरलो असून, जनतेने साथ द्यावी. राज्यातील समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजेत, देशात परिवर्तनासाठी सज्ज राहा, असे प् ...