देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेस पक्षातून निष्काषित केल्यानंतरही माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी मात्र काँग्रेसचा मार्ग सोडलेला नाही. चतुर्वेदी यांनी वाढदिवशी एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले. बहुतांश समर्थक नेते व कार्यकर्त्यांनी चतुर्वेदी यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा मुत् ...
स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा दर ९00 रुपयांवर पोहोचल्याने महिला काँग्रेसने संताप व्यक्त केला असून येत्या ७ दिवसात दर कमी न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. ...
भाजप सरकारने सुरू केलेली आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जिचे आता 'मोदीकेयर' नावाने नामकरण करण्यात आलेले आहे, ती आगामी निवडणुकांमध्ये जनतेला मूर्ख बनवून मते मिळवण्यासाठी तयार केलेले मृगजळ आहे. ...
सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण हे दुपारी बाराच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेर थांबले असता एमआयएमचे स्वीकृत नगरसेवक गाजी इस्माईल सादिक जहागीरदार हे आपल्या खाजगी बॉडीगार्ड व कार्यकर्त्यासमवेत तेथे आले त्यावेळी त्यांनी शिवीगाळ ...