देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
निवडणुकीपूर्वी दिल्लीत काँग्रेसला दोन धक्के बसले आहेत. दिग्गज नेते महाबल मिश्रा यांचे पुत्र विनय मिश्रा यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना द्वारका येथून तिकीट देण्यात आले आहे. तर पाच वेळा आमदार राहिलेले शोएब इकबाल यांनी देखील आपमध्ये प्रवेश केला ...
इंडोनेशियाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे. त्याचा त्यांना फायदा होत आहे. अशा स्थितीत भारताने देखील अशी काही तरी उपाययोजना करावी, असंही स्वामी यांनी म्हटले आहे. ...
राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्टेफनी म्हटले. त्यानंतर महाविकास आघाडीचे चाक म्हणून संबोधले. त्यांच्या या वक्तव्यावर श्रीनिवास पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून राऊत यांची कानउघडणी केली आहे. ...
काँग्रेसपासून बाजुला गेलेले संजय निरुपम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेवर पश्चातापाची वेळ येईल, असं निरुपम यांनी म्हटले आहे. ...