देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
एकीकडे ठाणे महापालिका शहरात कोरोना बाधीत रुग्णांसाठी विविध ठिकाणी रुग्णालये उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र वागळे इस्टेट भागात, कामगार रुग्णालय हे तयार असतांना त्या ठिकाणी कोवीड रुग्णालय सुरु करण्यात यावे अशी मागणी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शि ...
जनतेच्या हिताचे मुद्दे घेऊन आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सर्व समस्या सुटतील अशी अपेक्षा आहे. अद्याप आम्हाला वन टू वन वेळ मिळाली नाही पण लवकरच आमची भेट होईल असं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं आहे. ...
Sushant Singh Rajput Suicide: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही शोक व्यक्त करण्यासाठी एक ट्विट केलं होतं. राहुल गांधींचं ते ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...