देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
चांदवड तालुका कॉँग्रेस कमेटीच्या वतीने चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांना केंद्र शासनाने केलेली महाराष्ट्र राज्यात भरमसाठ वाढत चाललेली पेट्रोल व डिझेल दरवाढ, कांद्यास हमी भाव व शेतीविषयक प्रश्नांबाबत निवेदन दिले. ...
नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) सामाजिक, राजकीय संघटनांनी विविध मागण्यांसाठी स्थानिक प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने केली. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या माध्यमातून शारीरिक अंतर राखत देण्यात आले. यामुळ ...
प्रियंका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला खाली करण्यास सांगितले आहे. प्रियंका यांना 1 ऑगस्ट 2020 पर्यंत बंगला खाली करण्यासंबंधी नोटीस पाठविण्यात आली आहे. ...