अकरावी प्रवेशप्रक्रियेत नियमित चार आणि एक विशेष फेरी मिळून १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून (दि.२७) सुरू करण्यात आलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यच्या फेरीत पहिल्याच दिवशी २०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. ...
अकरावी प्रवेशप्रक्रियेत १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आता सोमवारपासून (दि.२७) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या चार नियमित ...
अकरावी प्रवेशप्रक्रियेत १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आता सोमवारपासून (दि.२७) प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. ...
वाशिम : युनिसेफच्या सहयोगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून शाळा, महाविद्यालयस्तरांवर जनजागृती केली जात आहे. ...
मुंबई : विशेष फेरीनंतरही असंख्य विद्यार्थी प्रवेशाविना राहिल्याने, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ यानुसार आॅनलाइन प्रवेश फेरीचा निर्णय केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने घेतला आहे. यासाठी महाविद्यालयांना रिक्त जागा जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आल ...
परिसरात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत असून यूपीएससी, एमपीएससी, लॉ, पीएचडी, उच्चशिक्षण घेत असणाऱ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना व वाचकप्रेमींसाठी पुस्तकरूपी भांडार म्हणून वानवडीमध्ये ई-ग्रंथालय लवकरच सुरू होणार आहे. ...