गतवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. त्याचा लाभ देखील देण्यात आला आहे. परंतु सोयाबीन पिकासाठी ओव्हर इन्शुरन्सचे कारण दाखवत ९० हजार शेतकऱ्यांना विमा कंपनीने लाभापासून वंचित ठेवले होते. ...
कुंभार समाज वीटभट्टी व्यवसायिकांना जागेचा अनाधिृत वापर व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमासंदर्भात स्थानिक तहसीलदार कार्यालयांकडून विविध समस्यांचा सामान कारवा लागत असून यासंदर्भात कुंभार समाजाच्या विटभट्टी व्यावसायिकांच्या समस्या तत्काळ दूर कराव्यात ...
भातकुली तहसील कार्यालयाच्या स्थानांतरणासाठी आमदार रवी राणा यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला त्या प्रयत्नाची ही फलश्रूती आहे. अमरावती शहरात अनेक वर्षांपासून असलेले भातकुली तहसीलचे स्थानांतरण हे त्याच ठिकाणी करण्यात यावे, याकरिता तत्कालीन मुख्यमंत्र्य ...
जळगाव : वाळू ठेका घेण्यासाठी भरलेली निविदा रक्कम १३ वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडून परत मिळत नसल्याने न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीसह वाहन ... ...
शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्य सरकारनी रचना केली. मात्र, सद्यास्थितीत बाजार समित्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला वाजवी दर मिळवण्यासाठी त्या उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आॅनलाइ ...
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला धान हिरावून घेतला आहे. आपदग्रस्त शेतकºयांच्या नुकसान भरपाई वाढ ... ...
शासन निर्णयानुसार आता कुठलेही बांधकाम करताना परवानगीसाठी प्रत्येक स्तरावर प्राधिकृत कार्यालयाकडून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. जोता बांधकामाचे प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र संबंधित कार्यालयाकडून घेणे गरजेचे असताना जिल्ह्यातील भूविकासक, बिल्डर्स यांच ...