राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरू ठेवणे धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाने दिले. यानंतर या पुलावरील जडवाहतूक बंद करण्यासाठी दोन्ही बाजुला उंची कठडे लावण्यात आले. ...
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या. ...
रत्नागिरी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने शहरालगतच्या कुष्ठरोग वसाहतीला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी या भागाची पाहणी करून स्वच्छतेविषयी माहिती घेतली. यावेळी तेथील रूग्णांनी आपल्या व्यथा जिल्हाधिकाऱ्य ...
असंघिटत कामगार म्हणून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या नोंदण्या तत्काळ सुरू करा, यासह अन्य मागण्यांसाठी सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
सप्टेंबर महिन्याचा शेवटच्या आठवड्याचा पहिलाच दिवस आंदोलनवार ठरला असून जिल्हा कचेरीसमोर सोमवारी विविध संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ...
जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांसाठी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सप्टेंबर महिन्याकरीता आणखी २०४ केएल रॉकेलचे नियतन मंजूर केले असून २४ अर्धघाऊक विक्रेत्यांना हे नियतन वितरित करण्यात येणार आहे. ...
भिवंडी, मुरबाड, शहापूर या तीन तालुक्यांमधील सात ग्राम पंचायतींच्या ७२ सदस्यांपैकी ३० सदस्य बिनविरोध निवडून आलेत. उर्वरित सदस्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी ...