देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी यांना महिन्याला ७००० रुपये पेन्शनसह विविध मागण्यांबाबत येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय घेतल्यास विधानभवनाला घेराओ घालू, असा इशारा माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिला. देवदासी निराधार मुक्ती केंद्र ...
पी. ए. सी. एल. (पर्ल्स) गुंतवणूकदारांची रक्कम हडप करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय ‘पर्ल्स’ गुंतवणूकदार संघटनेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या ...
राज्य सरकारने धनगर समाजाला एसटी आरक्षणाचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळे धनगर समाजात संतापाची लाट उसळी घेऊ लागली आहे. त्यातूनच राज्यभर आरक्षणासाठी तीव्र आंदोलनाची पेटविली जात असून सिंधुदुर्गातील धनगर समाजातर्फे येत्या मंगळवारी(दि ९) जिल्हाधिकार ...
रत्नागिरीचे भूषण असलेल्या थिबा राजवाड्याच्या दुरूस्तीचे तसेच सुशोभिकरणाचे काम कित्येक वर्षे रखडले असल्याने पर्यटकांना ही वास्तू पाहता येत नाही. याबाबतचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी त्याची तातडीने दखल घेत ...
कामगार विषयक धोरण ठरविण्याकरिता केंद्र शासनाच्या वतीने ४५ वे श्रम संमेलन घेतले होते. संमेलनात करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने करण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आह ...
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्याच्या विभाजनाच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्या आहेत. कोरपना तालुक्याचे विभाजन करून गडचांदूर या नव्या तालुक्याची निर्मिती करण्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी बुधवारी विभागीय आयुक्तांकडे प ...
बुलडाणा: मोताळा तालुक्यातील जयपूर येथील गोविंदा गवई (६५) यांच्या कथितस्तरावरील भूकबळी प्रकरणात राज्याच्या पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांना जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी एक अहवाल पाठविला आहे. ...